<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
<channel>
<title>My Site</title>
<language>en-us</language><link>http://balsanskar.com/marathi/lekh/</link>
<description>Balsanskar RSS feed</description>
<item>
<title>विद्यार्थीमित्रांनो, नवीन गोष्टी शिकून सुट्टी सार्थकी लावा !</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1222.html</link>
<description>‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत.  ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, हे वाचाच.....</description>
</item>
<item>
<title>महान राष्ट्र महाराष्ट्र !</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1221.html</link>
<description>डॉ. भांडारकरांच्या मते, ‘भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे  संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’ </description>
</item>
<item>
<title>महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1220.html</link>
<description>पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे.</description>
</item>
<item>
<title>वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1219.html</link>
<description>‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत.</description>
</item>
<item>
<title>पानिपतचे युद्ध लढणार्‍या मराठ्यांची थोरवी !</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1218.html</link>
<description>राष्ट्राच्या संरक्षणासाठी लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे.</description>
</item>
<item>
<title>आणि दिल्लीवर भगवा फडकला ...</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1217.html</link>
<description>मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता. </description>
</item>
<item>
<title>रामापेक्षा रामनाम श्रेष्ठ !</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1216.html</link>
<description>‘श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आल्यानंतर एकदा ‘ईश्वर श्रेष्ठ कि ईश्वराचे नाम’, या विषयावर ऋषीमुनींचा वादविवाद चालू होता.</description>
</item>
<item>
<title>श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे श्री काळाराम मंदिर </title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1213.html</link>
<description>प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ.</description>
</item>
<item>
<title>अमेरिकेतील विद्यापिठाकडून रामायणाचे महत्त्व शिका ! </title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1212.html</link>
<description> रामायणातील मानवी मूल्यांचा ‘न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटी’ येथील यॉर्क महाविद्यालय येथे अभ्यास केला जाणार आहे</description>
</item>
<item>
<title>रामसेतू</title>
<link>http://balsanskar.com/marathi/lekh/1211.html</link>
<description>`नासा’ या संस्थेने जी रामसेतूची चित्रे दिली, त्यांचे जे विस्ताराने वर्णन केले व त्याचे आयुष्य १७ लक्ष ५० सहस्र वर्षे सांगितले, ते अक्षरशः वाल्मीकींच्या रामायणातल्याप्रमाणे आहे</description>
</item>
</channel>
</rss>

