|
आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा !
मुलांनो, पुढील लेख वाचून आई-वडिलांना वाकून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा !
|
|
‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.
|
|
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘नरेंद्र’ असे होते. नरेंद्रला गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ लागली. तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
|
|
अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन
अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात ? पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया !
|
|
अध्यापन ही साधना !
सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विद्याथ्र्यांचे लक्ष असते.
|
|
मन आणि मनाचे कार्य
आपण जे ‘मन' म्हणून संबोधतो, ते मन म्हणजे नेमके काय असते ? त्याची रचना आणि कार्य कसे असते ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हो ना ? या लेखातून आपण मन आणि मनाचे कार्य यांविषयी अधिक माहिती घेऊया.
|
|
वस्तू अर्पण करतांना तिच्या मूल्यापेक्षा त्या वेळी असणारा भाव महत्त्वाचा ! - गुरु गोविंदसिंह
‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवू लागले.
|
|
धर्मरक्षणासाठी मोगलांशी प्राणपणाने झुंजून आहुती देणारे गुरु गोविंदसिंह !
वैदिक कालखंडापासून महाभारताच्या कालखंडापर्यंत पंजाब प्रांताला अपूर्व इतिहास लाभला आहे. सुमारे चारशे वर्षे मोगल सुलतानांनी आक्रमणे करून पंजाब प्रांत अक्षरशः पिळून काढला.
|
|
सूचनासत्र आणि स्वभावदोष यांची निवड कशी करावी ?
मुलांनो, स्वतःचे स्वभावदोष घालवण्यासाठी एका वेळी ३ स्वयंसूचना द्यायच्या असतात. या प्रक्रियेला ‘सूचनासत्र’ असे म्हणतात.त्या सूचना केव्हा पालटाव्यात, दिवसात किती वेळा सूचना द्याव्यात इत्यादींचा विचार सूचनासत्रात होतो. सूचनासत्राचे स्वरूप पुढे स्पष्ट केले आहे.
|
|
नववर्ष ३१ डिसेंबर या दिवशी नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करून हिंदु संस्कृती जोपासूया !
‘विद्यार्थी मित्रांनो, एखादी कृती करण्यापूर्वी ती का करावी ? त्यामागील शास्त्र, तसेच इतिहास काय आहे ?, या सर्व गोष्टी आपण पहातो. मग ‘सध्या लोक नवीन वर्ष ३१ डिसेंबर या दिवशी का साजरे करतात ?
|
|
दत्ततत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या
दत्ततत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या
|
|
हिंदु धर्माचे अभिमानी पं. मदनमोहन मालवीय
‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते.
|
|
गुरु गोविंद सिंह - खालसा पंथाचे संस्थापक
शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला.
|
|
विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता !
श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे.
|
|
संकेतस्थळाचा नोव्हेंबर २०१२ मधील आढावा !
बालक, पालक आणि अध्यापक यांच्यामध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘Balsanskar.com’ या संकेतस्थळाचा नोव्हेंबर २०१२ मधील आढावा !
|