|
श्री गणेश जयंती
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला.
|
|
श्रीगणेश एकदन्त कसा झाला?
कार्तवीर्याचा वध करून कृतार्थ झालेला परशुराम कैलासावर आला. तिथे त्याची सर्व गणांशी आणि गणाधीश
|
|
गणपतीची पूजा कशी करावी ?
श्री गणेश पूजाविधी : पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? , पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना ,श्री गणेशाची षोडशोपचारपूजा ,पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा कशी करावी ?
|
|
मित्रांनो, प्रदूषणमुक्त आणि शास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करून श्री गणेशाची कृपा संपादन करा !
विद्यार्थी मित्रांनो, गणपति हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत आहे, तसेच गणपति ही बुद्धीची देवता आहे. त्याने आपल्याला बुद्धी दिली नसती, तर आपण अभ्यास करूच शकलो नसतो. गणपति ही सर्वांना आनंद देणारी देवता आहे.
|
|
विद्यार्थी मित्रांनो, गणपतीची होणारी विटंबना थांबवून त्याच्या कृपेसाठी प्रयत्नरत व्हा !
गणपति हे आपले आराध्य दैवत आहे. गणपति बुद्धीदाता असल्याने विद्याथ्र्यांच्या जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण गणपतीची पूजा करतो. ही देवता आपल्याला ज्ञान आणि आनंद प्रदान करते.
|
|
श्री गणेश चतुर्थी
दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो.
|
|
गणेशोत्सवात मुलांचा सहभाग कसा असायला हवा ?
मुलांनो, श्री गणेशोत्सवात हे करा / विद्यार्थ्यांच्या जीवनातील श्री गणपतीचे महत्त्व / गणपतीची उपासना / श्री गणेशोत्सवातील पुढील वाईट प्रकार बंद करा
|
|
गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये?
एकदा चंद्राने गणपतीच्या रुपाची थट्टा केली, 'काय तुझे ते मोठे पोट, ते सुपासारखे कान, ती सोंड, ते बारीक डोळे !' तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला
|
|
गणपतीला तुळस न वाहण्याचे कारण
'एक अप्सरा अति सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती.
|
|
श्री मोरया गोसावी (इ. स. १३७१ ते १५३१)
श्रीक्षेत्र मोरगाव हे श्रीगणेशाचे महत्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्यानजीकच आहे.समर्थ रामदासस्वामी मोरगावच्या श्रीगणेशाच्या दर्शनास गेले.
|
|
कथा गौरीची
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशीं काय झालं ?
|