|
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे उमाजी नाईक !
पैशाच्या संबंधातले उमाजी नाईक याचे वागणे म्हणजे एक विलक्षणच प्रकार होता. उमाजी पैशासाठीच दरोडे घालायचा. त्याला पुष्कळ पैसा मिळायचाही. तेव्हा ‘त्याने पुष्कळ मोठा द्रव्यसंचय केला असणार’, असे धरून मॅकिंटॉशने त्याला त्याबद्दल खोदून विचारले..
|
|
वस्तू अर्पण करतांना तिच्या मूल्यापेक्षा त्या वेळी असणारा भाव महत्त्वाचा ! - गुरु गोविंदसिंह
‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवू लागले.
|
|
हिंदु धर्माचे अभिमानी पं. मदनमोहन मालवीय
‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते.
|
|
गुरु गोविंद सिंह - खालसा पंथाचे संस्थापक
शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला.
|
|
देशभक्त हरनामसिंह
देशासाठी क्रांतीकार्य करणार्या अनेक क्रांतीकारकांपैकी एक असलेले देशभक्त हरनामसिंह यांचा त्यांच्या आज असलेल्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त अल्पपरिचय...
|
|
प्रश्नाचा निषेध करून तडक सभागृहामधून बाहेर पडणारे राष्ट्राभिमानी सुभाषचंद्र बोस !
‘नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आय्.सी.एस्.’ची परीक्षा इंग्लंडला देऊन भारतात परत आले. त्यानंतर त्यांना एका लेखी परीक्षेस बसावे लागले.
|
|
किशोरवयापासून राष्ट्राभिमानी वृत्ती असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !
‘एकदा हिवाळ्याच्या दिवसांत बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री सुभाषची आई प्रभावतीदेवींना जाग येऊन सुभाषची चिंता वाटल्याने त्या त्याच्या खोलीत गेल्या.
|
|
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला असाच एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी ‘सर्व धर्म परिषदे’च्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते.
|
|
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद यांचे पाळण्यातील नाव ‘नरेंद्र’ होते. पुढे त्यांनी ‘विवेकानंद’ असे नाव धारण केले.
|
|
माझ्यापाशी भयंकर हत्यार आहे ! - स्वा. सावरकर
‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’
|
|
लाल बहादूर शास्त्री
आपल्या गरीब आई-वडिलांवर ओझे व्हायला नको आणि त्यांचे पैसेही वाचावेत; म्हणून प्रतिदिन गंगा नदी पोहून शाळेत जाणारा असामान्य धाडसी बालक लाल बहादूर शास्त्री !
|
|
वेळेचे महत्त्व
दामोदरांनी त्या दिवशी प्रसन्न व आनंदी होते. त्यांच्या हातात गीतेचे पुस्तक होते. ते गीतेचे
|
|
मनःशांती
अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला,
|
|
साने गुरुजी
२४ डिसेंबर, १८९९ रोजी गुरुजींचा जन्म झाला. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले
|
|
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्मप्रसार केला.
|