|
छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !
छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’
|
|
गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन अनिवार्य असणे
स्वभावदोष घालवल्याविना साधक गुरुकृपेला पात्र होऊ शकत नाही.पुढील कथेवरून साधनेतील स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येईल.
|
|
शिष्याची परीक्षा
‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही ...
|
|
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांनी जगदम्बेकडे केवळ 'ज्ञान, भक्ति आणि वैराग्य' मागितले होते. हे कसे घडले, याचा उलगडा करताना स्वामी विवेकानंद म्हणतात,
|
|
शिवाजी महाराजांची गुरुभेट
समर्थ रामदासस्वामींची कीर्ती ऐकल्यावर छ. शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांच्या भेटीसाठी ते कोंढवळच्या घळीत गेले.
|
|
गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी !
पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता.
|