|
अध्यापन ही साधना !
सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विद्याथ्र्यांचे लक्ष असते.
|
|
सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य
सध्याच्या काळात विद्याथ्र्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली.
|
|
शिक्षकच सुसंस्कारित पिढी घडवू शकतात !
‘शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे.
|
|
शिक्षकांनो, तणावमुक्त अध्यापन करून सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करा !
शिक्षकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो, त्यातून जर स्वार्थी पिढी निर्माण होत असेल, तर आपल्या राष्ट्राचा विनाश अटळच आहे. विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण सध्या दिले जात नाही.
|
|
विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती भाव कसा असावा ?
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आपले शिक्षक. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. आज आपण शिक्षकांप्रती भाव कसा ठेवावा, ते जाणून घेणार आहोत.
|
|
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !
दर दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्त्या
मुलांच्या आत्महत्त्यांमागील बहुतांशी कारण
पूर्वीचे पालक आपल्या पाल्यावर संस्कार व्हावे म्हणून काय करत ?
|